रत्नागिरी जिल्हा
Wikipedia कडून
'रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील हा कोकण विभागातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे.
प्रमुख पिके- भात, काजू, हापूस आंबे व नारळ
रत्नागिरी जिल्हा लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, पांडुरंग काणे अशा महान लोकांची जन्मभूमि आहे. रत्नागिरीचे हापूस आंबे जगप्रसिध्द आहेत. जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी असते. जिल्ह्याची लोकसंख्या १६,९६,७७७ तर साक्षरता ६६.१३% आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८,२०८ चौ.कि.मी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: रत्नागिरी (शहर), गणपतीपुळे, संगमेश्वर, जयगड, गुहागर, चिपळूण, पावस.
हे सुध्दा पहा
[संपादन] जिल्ह्यातील तालुके
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाहेरील दुवे
|
||
---|---|---|
राजधानी | मुंबई | ![]() |
विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर | |
मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे |